✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.27जून):-येथील जनाई नेत्र रुग्णालया मार्फत ईश्वर समगे यांच्या वाढदिवसा निमित्ये नेत्र रोग शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. असून या पैकी 23 रुग्णांची अति अल्प दारात डोळ्याची शसत्रक्रिया करण्यात आल्या या शसत्रक्रिया उदगीर येथील सुप्रसिद्ध डॉ. ज्योती सोमवंशी यांचा दिप ज्योती नेत्र रुग्णालयात
लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास द्यावे यासाठी ठाणे पालघर मुंबई नवी मुबई रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी फार मोठे आंदोलन केले. आपल्या देशात संसदीय लोकशाहीत लोकसभा आणि राज्यसभा या केंद्रीय सभागृहांना जेवढे महत्व आहे तेव्हढेच ग्रामपंचायत आणि महानगर पालिकाना म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आहे. देशातील
आशिया खंडातील देशांना त्यातही भारताच्या शेजारी असलेल्या देशांना मदतीच्या नावाने कर्ज देऊन त्यांना आपले बटीक बनवण्याचे आणि आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करण्याचे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होताना दिसत आहे. भारताचे शेजारी असलेले श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या देशांमध्ये मदतीच्या नावाखाली हजारो कोटींची गुंतवणूक चीनने केली आहे. ही गुंतवणूकच या देशांच्या
🔹प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाही ✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी) चिमूर(दि.27जून):-विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोलाछाप डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे अनेक जन दगावले परंतु त्याची नोंद घेतल्या गेली
✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क) नायगाव बाजार(दि.२७जुन):-शहरातील डॉ हेडगेवार चौक येथे छ. राजश्री शाहू महाराज यांची जयंती गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली.छञपती .राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला नायगाव जनता विकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, मा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, गजानन पाटील चव्हाण,सह सामाजिक कार्यकर्ते राजकूमार
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) घुग्घुस(दि.26जून):-येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात २६ जून रोजी सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मन की बात द्वारे नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव
✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी) बीड(दि.26जून):- तालुक्यातील चौसाळा सर्कल मधील अंजनवती येथे वीज उपकेंद्र व्हावे व परिसरातील गावांचा विजेचा गंभीर प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार संदीप क्षीरसागर व लोकनेते डॉ बाबु जोगदंड यांनी स्थानिक व मंञालयीन स्तरावर पाठपुरावा करून वीज उपकेंद्राला मंजुरी मिळवून प्रश्न मार्गी लावला आहे.हे काम सध्या निविदा प्रक्रियेपंर्यत पोहचले