✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.29जानेवारी):- तालुक्यातील देवपिंपरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत (दि.२८ जानेवारी) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. तसेच याप्रकरणी गळफास यावर संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी रात्री उशीरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.28जानेवारी):-तालुक्यातील गढी जवळील माजलगाव रोडवर दुचाकी, चार चाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जाणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेले आहेत. (दि,२७ जानेवारी) सायंकाळी 6 च्या सुमारास दुचाकी, चारचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. माजलगाव रोडवर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दोन जणांना जीव
✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी) गेवराई(दि.30डिसेंबर):- तहसील येथे नायब तहसीलदार यांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांच्या बंद पडलेल्या पगारी सुरू करण्यात याव्या या साठी ग्रामीण विकास केंद्र (RDC) आणि जनसाहस या संस्थेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. ग्रामीण विकास केंद्र (RDC) आणि जनसाहस स्तलंतरित मजुरा सोबत काम करते.
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.18डिसेंबर):-तालुक्यातील आज (दि. १८) ७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अनेक उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारांपर्यंत भूमिका पोहोचविण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला. आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे. ग्रामपंचायत
✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी) गेवराई(दि.12डिसेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ सर्वसमावेशकरित्या बंदचे आवाहन स्थानिक प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आले होते. त्या आणुषंगाने दिं. १२/१२/२०२२ सोमवार रोजी तलवाड्यात सर्व व्येवसाय बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. या बाबत अधिक माहिती आशी की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापुर्वी महाराष्ट्राची आसिम्ता छत्रपति शिवाजी
🔸गेवराई तालुक्यातील घटना ✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.21नोव्हेंबर):- तालुक्यातील आडगाव येथे जनावरांना चारा आणण्यासाठी जाणाऱ्या मालवाहू गाडीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. न्यूज पोर्टलला शासनमान्यता! एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून यामध्ये मालवाहू जीप जळून खाक झाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.गेवराई तालुक्यातील
✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी) गेवराई(दि.15नोव्हेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे दि.१४ सोमवार रोजी तलवाडा साठे नगर येथे क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती व बालदिन मानविहक्क अभियान व डि. पी. आयच्या वतीने संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. क्राँती गुरु लहुजी ऊस्ताद साळवे जयंती व बाल दिनानिमित्त शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.6सप्टेंबर):-तालुक्यातील देवपिंपरी येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्यांनी राहत्या घरी रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवपिंपरी येथे सोमवारी रात्री घडली. घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी जमादार सादेक सिद्दिकी व पो. नायक व्हरकटे यांनी उपजिल्हा रूग्णालय गेवराई येथे दाखल केले. बबन बाबूराव शेंबडे (वय
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील मौजे खळेगावं ते गायकवाड जळगांव डांबरीकरण रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी बेलेश्र्वर संस्थान येथे उपोषणकर्ते मनोज शेंबडे, संग्राम ढोले, बेलेश्वर संस्थान चे आहेर महाराज बांधकाम उपविभाग अधिकारी जे. एन. भोरे, आर बी. गोंड्रे, एस. व्हीं जयभाये, निलेश नवले गोपाळ आहेर, रामप्रसाद आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील रुई गावात तब्बल १२०० एकर क्षेत्रावर तुती लागवड झाल्याने हे गाव देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. एवढेच नव्हे तर रुई गावात दर्जेदार रेशीम उत्पादित होत असून त्यातून महिन्याकाठी तब्बल तीन कोटीं रुपयांची तर वर्षाकाठी जवळपास ३० कोटींहून अधिक उलाढाल होत आहे. दहा वर्षापूर्वी रूई गावामध्ये पाणीटंचाई