🔹चेअरमनपदी सुनिल देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी दत्ता संत यांची निवड ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.१६मे):- गेवराई तालुक्यातील भोजगाव-गौंडगाव-कोमलवाडी येथील सहकारी सोसायटीची निवडणूक दि,२४ एप्रिल रोजी झाली असून सांयकाळी निकाल जाहीर करण्यात आला या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या १२ पैकी १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
🔹रयत शेतकरी संघटनेची मागणी ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.14मे):- तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याने ऊस पेटवून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कारण कारखान्याने त्याचा दोन एकर ऊस नेला नसल्याचे. ऊसाचा हा एकमेव बळी नाही. तर राज्यातील लाखो कामगार या उसाचे बळी आहेत. सध्या राज्यातील अनेक साखर
🔸नवनाथ आडे म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देणारा निर्भीड पत्रकार…..! ✒️पुरोगामी न्युज नेटवर्क गेवराई(दि.13मे):- कुठल्याही क्षेत्रात काम करा पण प्रामाणिकपणे करा तुमच्या चांगल्या कामाची लोक दखल घेत असतात.अगदी याच प्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना युवा पत्रकार नवनाथ आडे यांनी सर्व सामान्य माणसांना न्याय देण्याचे प्रमाणिक काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.13मे):-तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उसाचे पूर्ण
🔹वधुवरांची नोंदणी करुन लाभ घ्या—-अमरसिंह पंडित ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.१२मे):-शारदा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक १४ मे रोजी २३व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या विवाह सोहळ्यासाठी शारदा प्रतिष्ठान सज्ज झाले आहे. ईच्छुक पालकांनी आपल्या उपवर मुलामुलीच्या विवाहासाठी वधुवरांची नोंदणी करुन या सामुहिक विवाह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड))9075913114 गेवराई(दि.12मे):-उन्हाळी बाजरीचे खळे चालू असतांना मळणी यंत्रात महिला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मळणी यंत्रात गेल्यानंतर महिलेचे शिर धडा वेगळे झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथे गुरुवार सकाळी घडली. तालुक्यातील कुंभेजळगांव येथे गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता बाजरीचे खळे मळणी यंत्रव्दारे चालू होते. मळणी यंत्रात बाजरी
🔹विजयसिंह पंडित यांचेकडून विरोधकांना टोला ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.8मे):- श्रेय घेण्याची आमदारांची विकृत वृत्ती आहे, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ढोंगी लोकप्रतिनिधी विकास कामे केल्याचा आव आणून जनतेची दिशाभूल करत आहेत, किमान जिथे निरापराधांनी जीव गमावले त्या जागी तरी घाणेरडे राजकारण न करण्याची सद्बुध्दी ईश्वर त्यांना देवो अशी सडकून टिका विजयसिंह
🔸३२ सोसायट्यांपैकी ३१ सोसायट्या_राष्ट्रवादीच्या ताब्यात ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.५मे):-गेवराई तालुक्यात आतापर्यंत ३१ सेसायटीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झालेला असुन ३१ पैकी २२ सोसायट्या बिनविरोध झालेल्या असुन ९ सोसायटीच्या निवडणुका झालेल्या आहेत. अशा एकूण ३१सोसायट्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अधयक्ष विजयसिंह पंडित
🔸कामाशिवाय बाहेर पडू नका, उन्हात जाताना पुरेशी काळजी घ्या, डॉ. राम दातार यांचे आव्हान ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.3मे):- तालुक्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. वाढलेल्या तापमानाचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक हैराण झाले असून सनस्ट्रोकमुळे रुग्णालयात रूग्णांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, कामाशिवाय बाहेर
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 गेवराई(दि.24एप्रिल):- शहरात अज्ञात समाजकंटकांकडून भररस्त्यात प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर रस्त्यावरून जाणाऱ्या दोन एसटी बसेसवर देखील दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना गेवराई शहरातील दसरा मैदान परिसरामध्ये रात्री 8 ते 9 च्या दरम्यान घडली आहे. गेवराई शहरातील दसरा मैदानाजवळ रात्री अज्ञातांनी रस्त्यावर टायर