रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा सौ सुनिताताई जयसींग जाधव

30

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.3मे):-सर्वाना प्रनाम अरे हे काय चालु आहे जे मेन मुद्दे आहेत ते सोडुन ठाकरे कुटुंब काय सीद्ध करु पाहातेय मी तर पहीलेहि एकदा मटलेय या विषयी बंद करायचेच असेल तर वावाढती महागाई बंद करा बंद करायचेच असेल तर पेट्रोल डीझेल घरगुती गँस खादयतेल खादय पदार्थांचे भाव कमी करा गोरगरीब तरी जगेल वाढलेले भाव कमी करा जगातील बेरोजगारी विषय घ्या अन्याय अत्याचाराचा विषय हातात घ्या मुलांना मोफत शिक्षण द्या व्यापारी वर्गाला झीरो टक्के व्याजदराने कर्ज दया भुकेल्याला भाकर द्या तहानलेल्याला पाणी द्या अरे मनमानी थांबवा बास झाल आता बोलायला सुट आहे.

मग काहिहि बोलाल का भोंगे उतरवण्या पेक्षा ल1गनातील बँन्जो डीजे थांबवा भोंग्याने ज्यांना त्रास होतोय त्यांना डिजे पुढे नाचताना होत नाहि का तुमि बोलताय ना कि भोंगा म्हणजे धार्मिक बाब नाहि सामाजीक आहे तर आगोदर समाजाची काळजी करा महागाई थांबवा समाजातुन मोठ्या आवाजाचे वाद्य एकहि वाजु देऊ नका मग ते लग्नात असो मंदिरात असो कि नेत्यांच्या प्रचारात असो की निवडनुकिच्या मिरवनुकित असो ऊद्या मुस्लिम बांधव असो कि बाकि कोणत्याहि धर्माचा असो कोणता कार्यक्रम असो वाद्य बंद म्हणजे बंद चालेल का तुमाला मि हि हिंदुच आहे मग आपण दुसर्याच्या चुका काढतो आणि ते हि भारतीय नागरीकच आहेत.

त्यांनी मटल कि नाहि तुमी पण गणपती नवरात्र शिवजयंती सत्यनारायन लग्न समारंभ निवडनुकांमधे कोणत्याहि प्रकारचे स्पिकर भोंगे नकोत मग कस वाटेल दिव्याखाली अंधारच असतो आपण जेव्हा समोच्याला बोट दाखवतो ना तेव्हा एक बोट त्यांच्याकडे तर चार बोटे आपल्याकडे असतात आणी तसेहि मुस्लिम बांधवांची आजान सकाळी 5 मिनिट आणि संध्याकाळी 5 मिनिटच असती त्याचा एवढा ईशु करायची गरज नाहि मेल्या सापावर धोपाटया घालून काहिहि साध्य होणार नाहि जिभेला आवर घाला साहेब शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर निषेध आहे आपल्या वक्तव्याचा मुद्दाच हवा असेल तर जनहिताचा घ्या कधी मराठित पाटया लावा तर कधी भोंगे बंद करा हे चाललय काय ऐकाव ते नवलच आता पर्यंत एवढया शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा का नाहि कुणि सभा घेतली रोज एक का होईना मुलगी आत्याचाराला अन्यायाला बळी पडती रोज एक का होईना रेप होतोय का कुट साधी मिटिंग नाहि.

जेव्हा मोर्चे निघतात तेव्हा पुढारी जागे होतात अडकल कुट तर भोग्यांजवळ हे कुणाकुणाला पटतय लोकांची दिशाभुल कोणिहि करू नका लोक सुज्ञ आहेत रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश ऊर्फ बापुसाहेब देशमूख कोअर कमिटि सदस्य प्रदेश चिटणिस सुनिल ठोसर प्रदेशाध्यक्ष नयनाताई गवळी माजी सभापतीपुणे जि बापुसाहेब मगर प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल संजय पाटिल महिला प्रदेश सरचीटणीस रेखाताई माळी महिला प्रदेशकार्याध्यक्षा सुनिताताई जाधव महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रामदास कोतवाल पुणे जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत चौधरी पुणे जि सरचिटणिस अजय सावंत याच्या वतीने आपल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय महाराष्ट्र भर ऊपोषण करण्याची वेळ आणु नका मुस्लिम बांधवांना रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात यणार आहे मुस्लिम बांधवांनाच काय कोणत्याहि धर्माची चेष्टा अवहेलना होऊ देणारी नाहित असे आवाहन सुनिताताई जाधव यांच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे हिंदु मुस्लिम शिख ईसाई हम सब है भाई भाई कळावे सौ सुनिताताई जयसींग जाधव आणि सर्व रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी वर्ग