✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) घुग्गूस(दि.26मार्च):;लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात पहिल्यांदाच २०२२ मार्च ते २०२३ मार्च एका वर्षात सर्वाधिक उत्पादन २ लाख मेट्रिक टन उत्पादन झाल्याने वेगवेगळे विभागात स्थायी, अस्थायी, वरीष्ठ व कंपनीचे स्टाफ कर्मचाऱ्याने केक कापून उत्साह दर्शविला. यावेळी सर्व कामगार एकजूटीने पुन्हा सर्वाधिक उत्पादन करु असे मनोगत वरिष्ठ कर्मचारीने
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.26मार्च):-अंजनडोह केंद्राचे तत्कालीन मुख्यध्यापक रमेश विष्णूपंत नखातेने शिक्षकांच्या पगारातील एलआयसी, इन्कम टॅक्स व इतर कपातीची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने एक समिती नेमली होती. चौकशी अंती मुख्याध्यापक नखाते विरुद्ध 26 लाख 47 हजार 061 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गटशिक्षणाधीकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.25मार्च);- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव
(आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिन) बाल रंगभूमीने नाट्य व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम
कामगारांना न्याय देणारे कायदे प्रथम संपविले नंतर त्यांना त्याचं कायद्यानुसार मिळणारे आर्थिक फायदे बंद करण्यात आले, तेव्हा भारतीय कामगार कायद्यानुसार कामगारांना संघटित होऊन न्याय हक्क अधिकारासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी कामगारांची नांव नोंदणी करून कामगार संघटना स्थापनेचा अधिकार भारतीय कामगार कायदा 1926 नुसार मान्यता दिली जाते. त्या कामगार कायद्याला 2026
ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न…असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक…एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून
[भारतरत्न पुरस्कार स्थापना दिवस विशेष] भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमूर(दि.24मार्च):-तालुक्यातील खापरी धर्मु या खेड्यातील रहिवासी प्रकाश मेश्राम याना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने दिला जाणारा 2023 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारा करीता प्रकाश मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मेश्राम यांनी सामाजिक क्षेत्रात (वादळ निळ्या क्रांतीचे) उत्कृस्ट प्रबोधनकार गायक, कवी, प्रखर वक्तृत्व क्षेत्रात कमी
✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क) बडनेरा(दि.23मार्च):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी ,कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्हयांत एकाच दिवसी 75 महाविद्यालये,75 ठिकाणी, 75 नाट्य प्रयोग सादरीकरण, या अनोख्या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक हयूमन्स संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 75 महाविद्यालयातील एक असे अमरावती
आपले सर्व सण उत्सव कृषिजीवनाशी निगडीत निसर्गाशी अतुट नाते असलेले आहे. तसाच गुढी पाडवा कृषिसंस्कृतितला प्राचीनकाळापासून आपण हा सण साजरा करित आलेलो आहे. या दिवसापासूनच आपण शेतीचा नवीन हंगाम सुरु करत असतो.कृषिजीवनातील आपल्या शेतकऱ्यांचा नवीन हंगामाची सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने नववर्ष होय. आपण हा दिवस भगव्या पताका फडकवून