✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 अखेर अडीच वर्षाचं आघाडी सरकार कोसळलं. उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा व विधान परिषद सदस्यत्वाचा काल राजिनामा दिला. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्ष फोडला. तो का फोडला ? कसा फोडला ? याची अनेक कारण आहेत. ती महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षातही आली असतील. शिवसेनेच्या
प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू जे निर्णय घेतील तो निर्णय योग्य असणार आहे कारण प्रहार जनशक्ती पक्ष हा बच्चुभाऊ कडू यांचा स्वातंत्र्य पक्ष आहे त्यामुळे त्यांनी कोणत्या पक्षासोबत जायचं हा त्यांचा निर्णय आहे कारण बच्चु भाऊ हे दबावातून नव्हे तर आत्मविश्वासातून काम करतात त्यामुळे बच्चु भाऊ कोणत्याही
🔹उदयपूर नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची राज्यात अंमलबजावणी करणार: नाना पटोले 🔸देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू: बाळासाहेब थोरात 🔹महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न ✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ मुंबई(दि.24मे):- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) दि.२० मे शुक्रवार रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व्याहाड (बुद्रुक) येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी वासेकर यांनी व्याहाड (खुर्द) येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी, त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून सहर्ष स्वागत केले.यावेळी,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा
✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. या ठरावाच्या बाजूने १७४ सदस्यांनी मतदान केले असून हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी जाहीर केले. दरम्यान, इम्रान खान यांना
✒️नानासाहेब ननावरे(कुरुल प्रतिनिधी) कुरुल(दि.9एप्रिल):-टाकळी सिकंदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक *माजी आमदार श्री. राजनजी पाटील साहेब* यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.यावेळी पंचायत समिती सदस्य व विद्यमान चेअरमन माननीय *श्री. ज्ञानेश्वर (माऊली) चव्हाण* यांच्यासह राष्ट्रवादी प्रणित सर्व 13 सदस्य बिनविरोध निवडून आले *नूतन बिनविरोध संचालक
✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.7एप्रिल):-तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून सदर निवडणुकीत 13 पैकी 13 ही जागेवर भाजपा व काँग्रेस समर्पित शेतकरी विकास आघाडी पॅनल च्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला. तर याच सहकारी संस्थेतील देवलाल ठेंगरे,विलास ठेंगरे,बाळकृष्ण ठाकरे या तिन्ही माजी अध्यक्षांचा दारुण पराभव झाला.भाजपा
✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६) काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएचं नेतृत्व सोपविण्यात यावं,यावियीची खलबते सध्या राजधानी दिल्लीत सुरू झालीआहेत.काँग्रेस नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हात आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) मोदी सरकारला केजरीवाल ची भीती,३० मार्च २०२२ रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जी केजरीवाल यांच्या राहत्या घरी भाजपा युवा मोर्चा दिल्लीच्या नेत्यांनी तोडफोड केली ब्यारिगेत तोडले, सीसीटीव्ही कॅमेरा फोडले, कलर फेकला अश्या प्रकारचे क्रूर कृत्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भाजपाच्या सांसद तेजस्वी व कार्यकर्त्यांनी