🔸पक्ष प्रमुखामुळेच शिवसेना रसातळाला गेल्याचा दावा ✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क) मुंबई(दि.24जून):-महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय परिस्थितीला सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जवाबदार आहेत. उद्धव ‘ठाकरे’ नाहीत तर ‘ठाकर’आहेत, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केला. शिवसेना संपवण्यात उद्धव ठाकरेच जवाबदार आहेत. बंड पुकारणाऱ्या आमदारांनी पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला
✒️अनिल बेदाग़(विशेष प्रतिनिधी) मुंबई(दि.24जून):-वियतजेट ने आधिकारिक तौर पर मुंबई-हो ची मिन्ह सिटी/हनोई मार्गों और नई दिल्ली/मुंबई-फू क्वोक सेवाओं सहित भारत और वियतनाम के शीर्ष गंतव्यों को जोड़ने वाली चार और हवाई सेवाएं शुरू की हैं। नए मार्गों का शुभारंभ समारोह मुंबई में हो ची मिन्ह सिटी के राजनेताओं की हालिया
✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क) मुंबई(दि.19जून):- चित्रपट आणि दिग्गज प्रसिद्ध अभिनेते नीरज भारद्वाज कलुआ खुर्द, भोपाळ येथे ‘साजीश’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहेत, जी लवकरच डीझनी हॉट स्टारवर प्रसारित होणार आहे. त्याचे निर्माते कर्नल एस एस पटनायक आणि दिग्दर्शक हीरालाल खत्री आहे. ज्याबद्दल नीरज भारद्वाज सांगतात, “मी शहरातील प्रसिद्ध वकील अभय
✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ मुंबई(दि.19जून):- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आदिवासी पांडे;आगरी कोळीपाडे; गावठाण्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सध्या 1.5 असलेला एफ एस आय वाढवून 5 एफ एस आय द्यावा या मागणी सह आगरी कोळी समाजाच्या मुंबईतील गावठाणांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात कोळी आगरी आघाडी चे शिष्टमंडळ