पुणे: आपण प्रत्येकाने सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सकारात्मक विचार, नियोजनबद्ध अभ्यासावर भर देताना सातत्य टिकवून ठेवले पाहिजे. करिअरच्या प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवताना...
_निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं...