(देशभक्त रासबिहारी बोस जयंती विशेष) रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते. रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी सन १९०८मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल
[विश्व जैविक विविधता दिन विशेष] पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी व फुलपाखरे बागडावीत. पण सद्याच्या स्थितीत पाहिले तर सगळीकडे काँन्क्रीटीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाही व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडे लावली जातात. अस जर होत राहीले तर त्या
[विश्व दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस विशेष] दहशतवादाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे हा प्रश्न कोणत्याही एका देशाचा नाही. दहशतवाद जगात सर्वत्र वेगाने पसरत आहे. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. मे १९९१मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी भारताचे दिवंगत
(मल्हारराव होळकर पुण्यतिथी) छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. त्यांच्या मुत्सद्दीपणाच्या स्मृती केवळ श्री. के. जी. निकोडे- केजीएन यांचा जागवण्याचा हा प्रयत्न… मल्हारराव होळकर
✒️रोशन मदनकर(उप संपादक) गडचिरोली(दि.15मे):- प्रत्येक कुटुंबात आई नावाची व्यक्ती हयात असते तो पर्यंत त्या कुटुंबात स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त सुरक्षित आणि निडर पणे आपली भूमिका निभावत असतात, पण अनेक ठिकाणी पत्नीच्या दबावाखाली स्वार्थी मुलांकडून जेव्हा आई चा त्याग करून तिला वृद्धाश्रमात जायला भाग पाडल्या जाते,त्यावेळेस मातृदीवस साजरा कसा करायचा असा
✒️रोशन मदनकर(उप संपादक) गडचिरोली(दि.15मे):-सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहेच सोबतच सुरजगड मध्ये चालणाऱ्या अनेक ट्रकचालकांचे चालक रस्ते वाहतुकीचे नियम बाजूला टांगून सुसाट वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. अनेकांना आपला जीवही
(आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन.) जागतिक दूरसंचार दिन म्हणून दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. इ.स.१८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती. दूरसंचारचे महत्व तसेच त्याची जागरूकता पसरविण्यासाठी दरवर्षी १७ मेला जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. दूरसंचाराच्या क्रांतीमुळे आज विश्वभर खुप मोठ्या प्रमाणात बद्दल घडून आले आहेत.
(महाराज छ.संभाजी शिवाजी भोसले जयंती विशेष.) अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती शंभूराजे हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण- राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील छ.शिवाजीराजे यांचा उल्लेख केला
(जागतिक परिचारिका दिवस विशेष) चीनच्या वुहान शहरापासून वाढत गेलेल्या कोरोना विषाणूच्या प्राणघातक संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला. भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या मोठ्या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस दोन वर्षांपासून चोख भूमिका बजावत आहेत. जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा