सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे यांची हत्या? नातेवाईकाची शंका,जंगलात सापडले शव

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.4जून):- तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे रा. पाटागुडा वय चोवीस वर्ष हा युवक गुरुवार पासून बेपत्ता होता.घरच्यांनी तीन दिवसापासून त्याची नातेवाईक व मित्र परिवार कडे शोधाशोध केली मात्र .आज रविवार ला सकाळीच 8 ते 9 वाजता च्या दरम्यान शेनगाव व मरकागोंदी च्या मधील जंगलात एका

मुख्य रस्त्याचे काम कासवगतीने सुरु !

🔸खोदलेले रस्ते पावसापूर्वी पूर्ववत करा :नरसिंग हामने उपसरपंच यांची मागणी ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.19मे):- तालुक्यात शासनातर्फे मंजूर विविध रस्तेविकास प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर असली, तरी गडचांदुर ते पाटण-शेणगाव- जिवती ते तेलंगणा सीमेपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणं करण्याचे काम कंत्राटदाराकडून ऐन पावसाच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे

शिक्षणविभागाच्या दुर्लक्ष पणामुळे शिक्षक मारतात शाळेला दांडी

🔹दांडी बाज गुरुजी वर होणार कारवाई 🔸चक्क विद्यार्थ्यांनी केला शिक्षकाच्या विरोधात आंदोलन ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.8फेब्रुवारी):- तालुक्यापासून सात किलमीटरवर असलेल्या जिल्हा परिषद पाटागुडा शाळेत शिक्षकांनी गोंधळ मांडला आहे.कधी शिक्षक सुट्टीवर तर कधी अवेळी येतात.त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून चक्क विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरून रस्ता जाम आंदोलन केले.ही बातमी

कमलापूरवासी तब्बल ३५ वर्षापासून नाल्यातील पाणी पितात

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.25जानेवारी):-तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले भारी पासून अवघे चार किलो मिटर अंतरावर असलेल्या या कमलापुर गावाची हकीकत अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे.गावातील नागरिक मोतीराम राय सिडाम यांनी सांगितले की गावाला बसून पस्तीस पेक्षा जास्त वर्षे झाली ? आता गावाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर आहे.गावात लोकसंख्या

राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांची निवड

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.7जानेवारी):- सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांची “राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारा ” साठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील त्यांना प्राप्त झाला आहे. धर्मगुरू महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत, यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ‘राष्ट्रीय

ग्रामसेवक संघटना व पंचायत समितीने निर्माण केली पाणी बचतीची निर्धार

🔹पंचायत समिती व ग्रामसेवक संघटेच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून बांधला रायपूर नाल्यावर वनराई बंधारा ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.12डिसेंबर):- वर्षानुवर्षे पहाडावर मोठ्या प्रमाणात निसर्गाचा पाऊस येतो माञ पाणी अडविले जात नसल्याने तालुक्यातील बाहूतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करुन जास्तीत जास्त पाणी जमीनीमध्ये मुरविण्यासाठी वनराई

आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबियांची सुदामभाऊ राठोड यांनी घेतली भेट

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.21नोव्हेंबर):-अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील राहपली खुर्द येथील शेतकरी बाबुराव गणपती मुंडे (वय ४३ वर्ष) यांनी सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने व SBI पाटण बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये कर्ज असल्याने, शेतात तर केलेला खर्च निघत नाही म्हणून कर्जापायी 15 तारखेला सकाळी 10 वाजता

काका पुतण्याच्या आमरण उपोषणाला यश-उपोषण घेतले मागे

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.17नोव्हेंबर):- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर काका-पुतणे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व विशाल राठोड दोन्हीही दिनांक १६-११-२०२२ पासून काही मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते , प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे पूर्ण वेळ दोन डॉक्टर द्या अशी मागणी होती व जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ

काका-पुतणे बसले आमरण उपोषणाला

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.16नोव्हेंबर): -अतिदुर्गम भाग म्हणुन ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीची तात्काळ नियुक्ती करा म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व विशाल राठोड दोन्ही काका-पुतणे आज दिनांक १६-११-२०२२ पासून जिवती येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

ग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती करा-सुदाम राठोड

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी) जिवती(दि.8नोव्हेंबर):-जय विदर्भ पार्टीचे नेते, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी डी. एच. ओ. साहेब जि. प.चंद्रपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले की जिवती तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, सर्व सामान्य माणसाचे फार हाल होत आहे, म्हणून

©️ALL RIGHT RESERVED