भविष्यातील प्रत्येक निवडणूक जिंकायचीच आहे, त्यामुळे आपण बेसावध राहून चालणार नाही

🔹शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांच्या संघटनात्मक बैठकीत प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे प्रतिपादन 🔸डोरलीचे सुरेश राऊत यांचा भाजपा पक्षात प्रवेश ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 26 मार्च):-भारतीय जनता पार्टीची शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची संघटनात्मक बैठक आवळगांव येथील त्रिवेणी संगमावरील श्री. गुरुबाबा देवस्थान सभागृहामध्ये दि. 26 मार्च 2023 रोज रविवारला दुपारी 12 वा. ब्रह्मपुरी विधानसभेचे

ब्रम्हपुरीतील वृत्तपत्रात गाजतोय के.बी. नावाचा रेती माफिया दलाल

🔸प्रशासन कारवाई करून आणणार का के. बी. नावाचा चेहरा समोर? ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 26 मार्च):- तालुक्यातील सध्याचा चर्चेचा विषय म्हटलं की तालुक्यामधील अवैद्य रेती. हळदा, रनमोचन, आवळगाव, बोढेगाव, सोंन्द्री, खरकाडा, बोळा, अर्हेर- नवरगाव या रेतिघाटातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती सतत उत्खनन होत आहे. यातील दुवा ही के. बी. नावाच्या

शुल्लक कारणातून पोटच्या मुलाने केला बापाचं खून

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466 उमरखेड(दि.22 मार्च):- तालुक्यातील कैलासनगर बेलखेड येथील पोटच्या मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना दि 21 मार्च रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कैलासनगर बेलखेड येथील रहिवासी संजय तुकाराम राठोड वय 45 वर्ष यांची पोटच्या मुलानेच घरगुती वादातून सुरीने मानेवर वार

लग्न आणि दारिद्र्याचा संबंध?

आपली लढाई दारीद्रयाच्या विरोधात आहे म्हटल्यावर आपल्याला वाटते की, ती आर्थिक समस्या आहे. आपल्याला असे वाटते काय की पैसा दिल्यावर एखाद्याची गरिबी नष्ट होवू शकते? गरीब लोकांना लाखो रुपयाची मदत केली तरी त्यांचे दारिद्र्य जाणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दारिद्र्य ही समस्या आर्थिक असती तर तिला सोडवता आले

पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीने केला खून; गेवराई तालुक्यातील खळबळजनक घटना

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.21मार्च):-ऊसतोडणीचे पैसे दारूवर का उडवता? असा जाब विचारणार्‍या पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीने निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह अन्य दोन जणांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीड हादरलं! पेप्सीचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.18मार्च):-अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर एका 40 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पीडित चिमुरडीला आरोपीने पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील पेठबीड भागात गुरुवारी दुपारी ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मुलीचा शोध घेत

सर्वसामान्यांच्या सरकारचे सर्वसमावेशक अर्थसंकल्प! – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.9मार्च):- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा असून समाजातील सर्वच घटकांना दिलासा आणि लाभ देणारा हा अर्थसंकल्प आहे.कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव

रेती माफियांचे ट्रक- ट्रॅक्टर जोमात तर शेतकऱ्यांचे पीक धुळात!

🔹ब्रम्हपुरी तालुक्यातील धुळीने खराब झालेले पीक बघून शेतकरी हतबल ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि. 28फेब्रुवारी):- बांधकामासाठी रेती आवश्यकच आहे. रेतीचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक आहे तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच रेती तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारी

दुचाकी व बस च्या अपघातात आजोबा व नातू ठार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.25फेब्रुवारी):- पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मलेवाडी या ठिकाणी दुचाकी व बसचा अपघात होउन या अपघातात रावराजूर येथील शिवाजी किशनराव शिंदे वय वर्ष 70 व श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय वर्ष 19 हे आजोबा व नातू ठार झाले. रावराजूर तालुका पालम येतील शिवाजी किशनराव शिंदे वय वर्ष

नागभिड पोलीसांनी पकडली अवैध दारू

🔸नविन ठाणेदार योगेश घारेनी पोलीस कर्मचाऱ्यांना लावले कामाला! ✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क) नागभिड(दि.21 फेब्रुवारी):-नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राम मंदिर चौक ते टी पॉईंट चौकात गुप्त माहितीचे आधारावर पोलिसांनी सापाडा रचून गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्तीस अटक करून सुटका करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेक अवैध दारू विक्रेते आणि पुरवठादार निर्माण

©️ALL RIGHT RESERVED