गेली सात दशके आपल्या स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि असंख्य संगीत प्रेमींच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जेष्ठ अष्टपैलू गायिका आशा भोसले यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याने संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिन) बाल रंगभूमीने नाट्य व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम
कामगारांना न्याय देणारे कायदे प्रथम संपविले नंतर त्यांना त्याचं कायद्यानुसार मिळणारे आर्थिक फायदे बंद करण्यात आले, तेव्हा भारतीय कामगार कायद्यानुसार कामगारांना संघटित होऊन न्याय हक्क अधिकारासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी कामगारांची नांव नोंदणी करून कामगार संघटना स्थापनेचा अधिकार भारतीय कामगार कायदा 1926 नुसार मान्यता दिली जाते. त्या कामगार कायद्याला 2026
ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न…असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक…एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून
[भारतरत्न पुरस्कार स्थापना दिवस विशेष] भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व
आपले सर्व सण उत्सव कृषिजीवनाशी निगडीत निसर्गाशी अतुट नाते असलेले आहे. तसाच गुढी पाडवा कृषिसंस्कृतितला प्राचीनकाळापासून आपण हा सण साजरा करित आलेलो आहे. या दिवसापासूनच आपण शेतीचा नवीन हंगाम सुरु करत असतो.कृषिजीवनातील आपल्या शेतकऱ्यांचा नवीन हंगामाची सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने नववर्ष होय. आपण हा दिवस भगव्या पताका फडकवून
✒️रोशन मदनकर(उप संपादक) भंडारा(दि.22 मार्च):- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरु असून आमरण उपोषणाला सातवा दिवस उजेडला असून सुद्धा भंडारा तहसीलदार यांनी उपोषणकर्ताची भेट घेतली नाही. प्रशासन कधी निद्रावस्थेतून उठतील याची नागरिकांना वाट आहे. आज उपोषणकर्ताची तब्बेत खालावली असल्याने उपोषणकर्ता उपोषणावर मात्र ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी संघटनेच्या सुरु
राष्ट्र सेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता राहिलेला विठ्ठल बुलबुले काल गेला. मला एकही पोस्ट त्याच्यावर लिहाविशी वाटली नाही. गेली ३० वर्षे जिवलग मित्र होता. नगरला असताना जवळपास रोज आम्ही एकत्र असायचो. पण त्याच्या योगदान व अफलातून असलेल्या गुणांविषयी मला काही लिहावेसेच वाटत नाहीये कारण त्याचा मृत्यू ज्याप्रकारे झाला हे विदीर्ण