सात जन्माचे नाते असणारे जोडीदार. आयुष्यभर साथ-सोबत करण्याची शपथ घेऊन एकत्र आलेले. खऱ्या अर्थाने कोरोनामुळे काही महिने पूर्ण वेळ सोबत राहायला मिळाले; तर काही महिन्यातच एकमेकांना कंटाळले. अक्षरशः भांडायला लागले. तसे पाहता हा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांमध्ये भेडसावत नाही. हा प्रश्न सुख टोचणाऱ्या लोकांना सतावतो. याहीपेक्षा धनदांडग्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे
नुकताच मयुर जोशी यांनी लिहिलेला ‘आसवांची स्पंदने’ हा कथासंग्रह वाचला. हा कथासंग्रह वाचून मन अगदी भारावून गेले. माझ्याही नकळत मी या पुस्तकाचे अभिप्रायपर समीक्षण लिहायला घेतले. अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या कथा…. प्रत्येक कथेचे हृदयस्पर्शी कथानक…. काळीज हेलावून टाकणारी ओघवती भाषाशैली… वाचताना मन अगदी तल्लीन होऊन जाते….. प्रत्येक वाचकाने वाचावा असा कथासंग्रह…
भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे
सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाचा नवा पाया रचला होता. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात आजही धगधगते का ? आजच्या आधुनिक समाजात सावित्रीचा वारसा चालवणारे, महिला सक्षमीकरणाचे नारे देणारे, महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने पुरोगामी चळवळ चालवणारे खरंच पुरोगामी आहेत का ? आणि जर
✒️लेखक:-समाज भुषण आयु.सयाजी वाघमारे(मो:-70394 83438) सामाजिक न्यायमंत्री नामदार *राजकुमार बडोले* यांनी त्यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी संस्था ,मंडले यांना शासकीय अनुदान देण्याचा फतवा काढला होता . शासकीय अनुदानासाठी ज्या संस्था मंडलाकडे आपला अहवाल आहे ते अनुदानास पात्र होते. बर्याच संस्था मंडळांकडे अनुदान मिळविले का ? म्हणून चौकशी केली
✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष, विचार यावर कधीच होत नाही. भावकी, बुडका या सारख्या मुद्द्यावर होतात. अलिकडे पैशाचा वापर खुप वाढलाय. अशा स्थितीत या वेळी काही ठिकाणचे निकाल खुप वेगळे आणि धक्कादायक लागले आहेत. त्यात बहूचर्चित पाटोदा गावची निवडणूक दखल घेण्यासारखी झाली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक नेते आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांचा आज १२४ वि जयंती. २३ जानेवारी १८८७ रोजी कटक येथे नेताजींचा जन्म झाला. नेताजींना आठ भावंडे होती. नेताजी लहानपणापासूनच बंडखोर प्रवृत्तीचे होते. वयाच्या १५ वर्षीच नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना गुरू दर्शन झाले नाही म्हणून त्यांनी
[राम गणेश गडकरी स्मृती दिन] प्रस्तावना : परिचयाची असलेली टोपणनावे – गोविंदाग्रज, बाळकराम व नाटके सवाई आदी ज्यांची आहेत, असे राम गणेश गडकरी (जन्म २६ मे १८८५; नवसारी, गुजरात – मृत्यू २३ जानेवारी १९१९; सावनेर, महाराष्ट्र) हे मराठी कवी, नाटककार व विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५०
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील 5 वर्षाच्या चिमुरडीवर सालगड्याने केलेला अमानुष अत्याचार माणुसकीला काळिमा फासवणारी घटना निंदनीय आहे…आम्ही या भयंकर घटनेचा तीव्र निषेध करतो…अशा जघण्य अपराधास कोणतीही सजा कमीच आहे…ठराविक अंतराने अशा घटना सातत्याने घडतच आहेत….हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी,जम्मू येथील लहान मुलींवरील अत्याचार,दिल्ली येथील निर्भया प्रकरण…यासह अशा अनेक घटना सांगता
[आज दि.२१ जानेवारी २०२१ पौष शुद्ध ८ – दुर्गाष्टमीपासून दि. २८ जानेवारी २०२१ पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सर्वांवर मातेची कृपादृष्टी राहून सुख-समृद्धी नांदो ! अशी कामना करणारा लेख साहित्यिक कृष्णकुमार निकोडे गुरुजी यांच्या लेखणीतून सेवेशी सविनय सादर…]_ शाकंभरी देवी आदिशक्तीचे एक रूप मानले जाते. तीच्या नवरात्रात अन्नपूर्णेची