महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?. जगात
[आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस] आज जगभरात दि.२२ एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन अथवा जागतिक वसुंधरा दिवस – वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात दि.२२ एप्रिल १९७० पासून झाली. यामागे खूपच हृदयद्रावक अशी घटना आहे. खरे पाहता इ.स.१९६९ मध्ये सांता बारबरा, कॅलिफोर्निया येथे तीस लाख गॅलेन तेलाच्या
आजूबाजूला थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की काही व्यक्ती सदैव हसतमुख, आनंदी असतात.सकाळी सकाळी अशा व्यक्तीची भेट झाली की पूर्ण दिवस जणू आनंदात जातो. कारण, दिवसाची सुरुवात हस्याने होते.हे हसरे व आनंदी चेहरे पाहून मनाला उभारी येते. आपले दुःख, आपला त्रास जणू क्षणात नाहीसा होतो, किमान त्यावेळी तरी. सकाळी योगा
[शकुंतला देवी स्मृती दिन] दि.४ नॊव्हेंबर १९२९ रोजी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब म्हणजे पारपंपिक कन्नड ब्राह्मण होते. पण त्यांचे वडील नव्या युगातले, त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आड वाटेवरची नोकरी धरली. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन
काही व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि सहजपणे आपल्याला सुगंध देतात. आजूबाजूचं वातावरण त्यांच्या अस्तित्वानं भारून जातं. हा त्यांचा गुणधर्म असतो. आपण काही वेगळं करतोय, जगावर खूप उपकार करतोय, यातून मान मरातब मिळावा, पैसा मिळावा, असाही त्यांचा काही हेतू नसतो. अशा निरलसपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती भेटल्या की मला खूप आनंद होतो.असं
✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006 चार-पाच दिवसापुर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. सदर पोस्टवर अतिशय अश्लिल शिव्यांचा पाऊस पडतो आहे. “कोरोना गांडूवृत्तीच्या लोकांनाच होतो !” असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उपरोध म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर “योगी आदित्यनाथ बी गांडू निघाले राव !”
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाहीर, गायक आपल्या कलेतून आमच्या रक्तात भिम आहे अशा उपमा देऊन लोकांच्या टाळ्या व पैसा मिळवतात. रक्तामध्ये भिम दाखवून आम्ही स्वतः ला मोठे समजतो. मुळात आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेतांना त्यांचे विचार डोक्यात गेले नाही ही
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे भीषण संकट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे. दरवर्षी १४ एप्रिलला विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण यावर्षी कोरोनामुळे आंबेडकर जयंती सार्वजनिकरीत्या साजरी न करता घरीच उत्साहात साजरी करावी असे आव्हान मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी केले . त्याला प्रतिसाद
दीड एक वर्षपूर्वीची गोष्ट. आमच्या शेजारी राहणाऱ्या आशाताई व अशोककाका कुंदप हे त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर बाहेर गेले होते. मात्र बाहेरून यायला त्यांना उशीर झाला.त्या दिवशी आशाताई खूप टेन्शनमध्ये होत्या. त्यांनी मला फोन केला की त्यांच्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आज येणार नाही व आता काय करू ? मी त्यांत धीर
(ताराबाई मोडक जन्म दिवस) प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच परंतु विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता. कॉलेजमध्ये