✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि. 27फेब्रुवारी):- निरोगी आयुष्यासाठी, विविध जीवनसत्वाच्या आवश्यक पुर्तीसाठी आणि शरीराच्या बळकटीसाठी रोज एगक तरी फळ खाणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वोत्तम स्लोगन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत शेतकरी, नागरीक तसेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उत्कृष्ट
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.16फेब्रुवारी):-बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती पुसद येथील बस स्थानकाशेजारील कॉम्प्लेक्स येथे साजरी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात मागील कित्येक दिवसापासून या ठिकाणी पक्षाच्यावतीने गोरगरीब निराधार वंचित
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.16फेब्रुवारी):- तालुक्यातील जातेगाव येथे शिवसेना तालुका संघटक भागवतराव आरबड यांच्या विशेष उपस्थितीत संपर्क कार्यालयासमोर संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जातेगावचे विद्यमान सरपंच बंडू नाना पवार , महादेव अण्णा धोंडरे ,गोरख चव्हाण, माजी उपसरपंच शामराव ,पवार कृष्णा गोटीराम पवार ,योगेश भैय्या पवार, रमेश पवार, अंकुश
🔹श्रीमद् संगीत भागवत ; श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०५पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न ✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले) पुसद(दि.15फेब्रुवारी):-श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत श्री. समर्थ नागोजी महाराज परिसरात करण्यात आले होते. भागवताचार्य
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.15फेब्रुवारी):-भारतातील समाज जीवनाला जागृत करण्यात संतांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. भारताचा मूळ विचार मुख्यत्वे विश्व कल्याण राहिला आहे. धर्माची शिकवण संतांनी दिली आहे व मानव कल्याणचा व्यापक विचार संतांनी मांडला आहे. अश्या महान संत परंपरेतील, एक महान संत श्री सेवालाल महाराज आहेत! कधी काळी वैभवाच्या शिखरावर असणारा
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपुर(दि.7फेब्रुवारी):-समरसता मंच चंद्रपुर, व संत रविदास महाराज मंडळ यांनी दि.५-२-२०२३ ला माघ पूर्णिमेला ला संतशिरोमणी गुरू रविदास जी महाराजांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात पार पडली. समरसता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलने, कुंदा काकडे, प्रकाश लिपटे, सचिन बरबटकर, सुभाष नरुले, गंगाधर गुरूनुले,
🔸”मी रमाई बोलते” एकपात्री नाटकाचे होणार प्रयोग ✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी) चिमूर(दि.2फेब्रुवारी):-भारतीय बौध्द महासभा व चिमुर शहरातील विविध महिला मंडळाच्या वतीने दिनांक ६ व ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्य चिमुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मंचावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) घुग्घुस(दि.28जानेवारी):-येथून काही अंतरावर म्हातारदेवी गावाच्या परिसरात महाकाली नगरी येथे गणेश जयंती व मुर्ती स्थापना दिवस वर्ष २वे उत्सवात साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजता पुजा,हवन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन केले,जेष्ठ नागरिकांना शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम वडस्कर यांनी
🔹जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे 🔸रामायणाचार्य समाधान महाराज शर्मांच्या अमृततुल्य वाणीने भाविक मंत्रमुग्ध ✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.28जानेवारी):-जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत मिळते म्हणून प्रत्येकाने रामकथेच्या ज्ञान मंडपात येवून रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा.तर घरातील एकता टिकवून ठेवायची असेल तर भावा-भावा मध्ये प्रेम असले पाहिजे आणि त्यासाठी जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे.तर
✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466 उमरखेड(दि.21 जानेवारी):-शहरातील शहीद भगतसिंग मराठी शाळा क्रमांक 2 उमरखेड येथे मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम शाळेतील सर्व महिला शिक्षिका यांच्यावतीने आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालक यांना