रामेश्वर तिरमुखे लिखित “गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.24,फेब्रुवारी):- लेखक रामेश्वर तिरमुखे लिखित गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ पुस्तकाचे ज्येष्ठ सत्यशोधक तथा लेखक प्रा.जी. ए.उगले ,आष्टी बीड येथील शिक्षणतज्ञ सोमनाथ वाळके सर,महिला महाविद्यालय परभणी येथील प्रा डॉ निर्मला जाधव, राज्यआदर्श शिक्षक गजानन वाळके,सरपंच संदीप भवर ,श्रीमती कस्तुरबाई तिरमुखे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खोरे, विवेकसेठ गिल्डा

रमाईचा त्याग,कष्ट आणि स्वाभिमानी संघर्ष समजून घेतांना अश्रू अनावर होतात!

माता रमाबाई आंबेडकर यांचा जीवन संघर्ष हा अनेकदा समाजातील आणि स्त्रिया व पुरुष यांना माहिती नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या संदर्भाने लेखनही फारच थोडे आहे. जाणीवपूर्वक सोसिएल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व स्त्रिया आणि पुरुष यांना माता रमाईचा परिचय व्हावा म्हणून हा एक प्रयत्न आहे. निश्चितपणे सर्वजण हा लेख

देशातील राष्ट्रीय एकता संपविण्याचे काम काही जन करत आहे- जिल्हा संघटक प्रशिक सम्राट

✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क) जालना(दि.21जानेवारी):- २६ जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिन एक महान राष्ट्रीय गणतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट १९४७ ला मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांची गुलामी आणि अत्याचारापासून मुक्तता मिळाली. २६ जानेवारी १९५० ला देशात संविधानाची अमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. याच दिवशी

चला भारतीय संविधान समजून घेवूया!

संविधान उद्देशिका, पार्श्वभूमी व संविधान जागृतीसाठी सदर लेख आहे. आज देशात 72 वर्षानंतर ही संविधान बाबत जागृती पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही,असे वाटते. संविधान काहींनी डोळ्यांनी पाहिलेही असेलही. ज्यांनी पाहिले त्यांनी त्यास स्पर्श केलेला असेल.ज्यांनी स्पर्श केला त्यांनी ते वाचले, समजून घेतले का ? याबाबत खात्री देता येत नाही! संविधानाचा अभ्यास

वंचित बहुजन आघाडी मौजपुरी सर्कलची महत्त्वाची बैठक संपन्न..

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.22ऑक्टोबर):- वंचित बहुजन आघाडी जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कलची मानेगाव येथे दिनांक २१/१०/२०२२ रोजी संध्याकाळी ६:३० वा महत्त्वाची बैठक जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव यांच्या अध्यक्षतेखाली व जालना जिल्हा संघटक आणि मौजपुरी सर्कल निरिक्षक राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जालना तालुका सचिव बाबासाहेब लहाने, निर्वाण खरात,विकास लहाने,

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी व सर्कल निरीक्षकांची बैठक संपन्न…

✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क) जालना(दि.13सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडी येणार्‍या जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम यांच्या अध्यक्षतेखाली व अँड बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली लढविणार आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा कार्यकारणी व सर्कल निरीक्षकांची बैठक

दत्तात्रय खुळे यांना राज्यस्तरीय विश्व समता काव्यगौरव पुरस्कार प्रदान

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.13सप्टेंबर):-युवा कवी लेखक दत्तात्रय खुळे यांना विश्व समता कला मंच या संस्थेच्या काव्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या कवींना दरवर्षी पुरस्कार दिला जातो . २०२२ या वर्षी अनेक कवींना पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये युवा कवी, लेखक दत्तात्रय खुळे यांना विश्वसमता काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी

उमेश शेषराव कुटे यांची वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदावर निवड

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.4ऑगस्ट):- वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या वंजारी महासंघ जालना जिल्हाध्यक्षपदी उमेश कुठे यांची निवड करण्यात आली आहे. वंजारी हा क्षत्रिय कुलंवशीत समाज असुन वंजारी समाजाचा खरा इतिहास घरा घरात पोहचवणे,कुलदैवत रेणुकामाता, राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत अवजीनाथ महाराज यांचे अतुलनीय कार्य आणि विचार घरा घरात

शिवशाहीर,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती विशेष लेख

✒️लेखक:-रामेश्वर त्रिमुखे,जालना(मो:-9420705653) ramtrimukhe@gmail.com सर्व जनतेस आंतरराष्ट्रीय कृतिशील साहित्यिक, शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 1ऑगस्ट जयंतीनिमित्त शुभेच्छा. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी अनेक मान्यवर यांनी लिहिले आहेच, सोशीयल मीडिया मध्ये अनेक मित्रांच्या पोस्ट होत्या की ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती पाठविणे.त्यामुळे मला याबाबत लिहावे असे वाटले आणि लिहिले.त्यामुळे निश्चितपणे

वंचित बहुजन आघाडी जालना शहराची महत्त्वाची बैठक संपन्न

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क) जालना(दि.10जुलै):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हाध्यक्ष पश्चिम डेव्हिड घुमारे, जिल्हाध्यक्ष जालना पूर्व भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या जालना नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यासाठी दिनांक ९/७/२०२२ रोजी दुपारी

©️ALL RIGHT RESERVED