✒️रोशन मदनकर(उप संपादक) भंडारा(दि.22 मार्च):- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरु असून आमरण उपोषणाला सातवा दिवस उजेडला असून सुद्धा भंडारा तहसीलदार यांनी उपोषणकर्ताची भेट घेतली नाही. प्रशासन कधी निद्रावस्थेतून उठतील याची नागरिकांना वाट आहे. आज उपोषणकर्ताची तब्बेत खालावली असल्याने उपोषणकर्ता उपोषणावर मात्र ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी संघटनेच्या सुरु
▪️जनतेला विकास हवा-मनोरंजन नको? ▪️People want development-don’t want entertainment? चंद्रपूर जिल्हयातील चिमुर विधानसभा क्षेत्र हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी नेहमीच चर्चेत राहत आले आहे. विकास कामांवर चर्चा झाली तर चिमुरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र सध्या “आमदार भांगडीया व बुटके” या नाटयमय चर्चेतुन जनतेचे मनोरंजन होत आहे. यामध्ये विकासाच्या चर्चेला विराम
१) अंधारातुन अंधाराकडे जाणारे, 2) अंधारातून प्रकाशाकडे जाणारे, 3)प्रकाशकडून अंधाराकडे जाणारे, 4)प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारे… १) अंधारातून अंधारकडे जाणारे अशा व्यक्ती ज्यांच्या जीवनात अंधकार आणि फक्त अंधकारच आहे.म्हणजे त्याच्या जीवनात गरीबी आहे,चिंताआहे,व्याकुळता आहे,सर्वत्र परेशानी आहे.म्हणुन अशा व्यक्तीमध्ये क्रोध आणि द्वेष उत्पन्न होत असतो.आणि ती व्यक्ती त्याच्या दु:खाचा दोष नेहेमीच दुस-याला देतअसतो.
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.२० डिसेंबर):- मंगळवार रोजी श्री. संत गाडगे महाराज यांचा ६५ व्या पुण्यतिथी निमित्त आज नगर परिषद कार्यालयात या ठिकाणी संत गाडगे महाराज यांना आदरांजली देण्यात आली श्री.संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी
(कोजागिरी, नवान्न पौर्णिमा व ईद ए मिलाद विशेष) यंदा फार मोठा योगायोग जुळून आला आहे. हिंदू बांधवांचा कोजागिरी, शेतकरी बांधवांचा नवान्न पोर्णिमा तर मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद या सणांच्या त्रिवेणी संगम घडून आला आहे. आज एकाच दिवशी हिंदू बांधवांच्या मान्यतेप्रमाणे खरोखरच देवी महालक्ष्मी आणि इस्लाम बांधवांच्या श्रद्धेप्रमाणे अल्ला तआला-
[मदर तेरेसा स्मृतिदिन विशेष] मदर तेरेसा धाडसी होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स.१९८२मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर व इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्यावेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्यावेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये मिशनरीज ऑफ
(पहिली जागतिक मराठी परिषद विशेष) दि.१२ व १३ ऑगस्ट १९८९ हे दोन दिवस मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला जोडून रवींद्र नाट्यमंदिरात नाट्यमहोत्सव, तसेच नेहरू सेंटरमध्ये चित्रपटविषयक प्रदर्शन, ग्रंथजत्रा, स्मरणयात्रा आणि कलावंतांच्या मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम दि.२० ऑगस्टपर्यंत चालणार होते. त्यांत भाग घेण्यासाठी मराठी जगतातील यच्चयावत तारेतारका
केंद्र सरकारने “घर घर तिरंगा” असे अभियान जाहीर करत यावर्षी १३ आॕगस्ट ते १५ आॕगस्ट दरम्यान भारतात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जावा असे आवाहन केले आहे. या आवाहनाचे स्वागत आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ संघर्षाचा इतिहास आहे. डौलाने फडकणाऱ्या भारतीय राष्ट्रध्वजाकडे आपण जेव्हा अभिमानाने पहातो तेव्हा नकळत स्वातंत्र्यलढ्याचा संघर्षशील
(ए.पी.जे.अब्दुल कलाम पुण्यतिथी विशेष) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना डॉ.कलाम साहेब कोसळले आणि दि.२७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसह लाखो लोक त्यांच्या गावी रामेश्वरम येथे आयोजित अंत्यसंस्कार समारंभास उपस्थित होते. तेथे त्यांना सन्मानाने दफन करण्यास संपूर्ण
[१४ मोठ्या भारतीय बँकांचे राष्ट्रीयीकरण दिवस] पन्नास वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे शासनाला लाभदायक वाटले. म्हणून त्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा धडाका लावला होता. मात्र आज विद्यमान सरकारला सर्व शासकीय विभाग, संस्था व क्षेत्रे घाटा करणारे आहेत, असे का वाटू लागले आहे? “तुका म्हणे उगे रहा! जे जे होईल ते ते पहा!!” या संतोक्तीची