भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो .भारत देश हा लोकसंख्येच्या दृष्टीने जरी मोठा असला तरी भारतामध्ये दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व घसरलेली मतदानाची टक्केवारी विचार करण्याजोगी आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या निवडणूक मध्ये सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज
✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क) 🔸आपल्या स्वतःच्या मालकीचे न्यूजपोर्टल आहे? 🔹मग जाणून घ्या डिजिटल मीडियाचे कायदे 🔸केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडे नोंदणी कशी करावी? 🔹न्यूज पोर्टलला कायदेशीर आणि तांत्रिकदृष्टया परिपक्व करण्यासाठी अवश्य सहभागी व्हा…! डिजिटल मीडिया आणि कायदेशीर तरतुदी (खास डिजिटल मीडिया मालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा) प्रवेश मर्यादित असल्याने आजच नोंदणी
[मा.प्रतिभाताई पाटील वाढदिवस विशेष] मा.प्रतिभाताई देवीसिंह पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर दि.२५ जुलै २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. श्री. एन. के. कुमार जी. यांच्या या लेखातून त्यांच्या वाढदिवशी ही महत्त्वाची माहिती… संपादक. मा.प्रतिभाताईंनी आपल्या
✒️मशेखर बडगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9545619905 अमरावती(दि.14नोव्हेंबर):- तालुक्यातील देवरी देवरा या गावी प्रगतिशील शेतकरी श्री रावसाहेबजी राऊत यांच्या शेतावर पॅसिफिका कॉप ब्रिडर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थे कडून दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याप्रसंगी पंचक्रोशीतील वीस ते पंचवीस गावांमधील शेतकरी उपस्थित होते, ती पाहणी करत असताना या वनाचे प्रमुख
दिवाळी म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत आनंदाचे ठिकाण राहत नाही.दिवाळी हा आपल्या संस्कृती मधील सर्वात मोठा सण आहे ही भावना थोरा मोठ्यांची असते. आपण आपल्या संस्कृतीसह जन्माला येत नाही. परंतु एका विशिष्ट संस्कृतीत आपण जन्म घेत असतो. मग जन्मल्यापासून आपण ती ‘संस्कृती’ आत्मसात करत असतो. संस्कृती ही एक व्यापक संकल्पना
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क) अमरावती(दि.23ऑक्टोबर):-काव्यनिनाद साहित्य समूह पुणे समूहाचे संस्थापक अध्यक्ष विकास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली युवा कवी विशाल इंगोले (अजातशत्रू) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीत तुझी माझी या विषयावर आणि सर्वधर्मसमभाव साहित्य व सांस्कृतिक मंच संस्थापक अध्यक्ष सुनिता तागवान ,देविदास गायकवाड यांच्या वतीने शालीन व्यक्तीमत्व या विषयावर चारोळी लेखन उपक्रम राबविण्यात येत
जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193 अमरावती(दि.25सप्टेंबर):-संपुर्ण अमरावती जिल्ह्यातील नवे तर संपुर्ण महाराष्ट्रात गुरांचा कर्दनकाळ ठरत असलेला लंपी आजार हा सर्वत्र पसरला आहे यात अनेक जनावरांना त्याची लागन झाली आहे .या लंपी आजारामुळे शेतकरी त्रस्त झालेले असतांना महाराष्ट्र शासनाने गुरांचे लसीकरण चा कार्यक्रम हाती घेत सर्व गुरांचे लसीकरण करण्याचे पत्रक महाराष्ट्र शासनाने काढते
उन्हाळ्याचे दिवस.धगधगत्या अन कडक उन्हामुळे लोक दुपारच्या वेळेत थंड गारव्यात विसावा घेत होते.अशातच मी जयंतच्या घरी गेलो. जयंत घरी एकटाच विचारमग्न होता.मी तिथे आलो आहे याबाबतीत त्याला पुसटशीही कल्पना आली नाही.तो अगदी विचार प्रवाहात वाहून गेला होता. कडक उन्हाची वेळ असल्याने नुकताच तो शेतातून घरी आला होता.हातपाय न धुता तो
सध्याची परिस्थिती म्हणजे भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक समस्या असणारी आहे असे म्हणावे लागेल.सकाळी वर्तमानपत्र हाती घेतले की ,पहिल्या पानावर चोरी, खून, मारामारी, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, बॉम्बस्फोट, दहशतवाद यांच्या सारख्या भरपूर बातम्या आपल्याला दिसतात. आणि याही पलीकडे आता कोरोना या विषाणूमुळे जगाची झालेली दैना आपल्या डोळ्यासमोर ताजी आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा