राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा तर्फे विदर्भस्तरीय आदर्श पत्रकार सन्मान सोहळा नागपूर येथे आयोजित

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क) नागपूर(दि.24मार्च):-समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणाऱ्या पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व राष्ट्रीय महा सचिव रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले श्री. राजेशजी आर. खोब्रागडे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे गडचिरोली

ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना ‘रंगकर्मी सन्मान’ तर ‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांना ‘ध्याससन्मान’ जेष्ठ दिग्दर्शक राज दत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान!

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मुंबई(दि.23मार्च):- गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या स्वागता निमित्त अॅड फिझ गेली १५ वर्षे ‘चैत्रचाहूल’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम करते. त्याचबरोबर सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला ‘ध्यास सन्मान’ देऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान करून समाजभानही जपते या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक निमकर

महिला व बालविकास अधिकारी भांदेकर यांना बडतर्फ करा

🔹सखी वन स्टापच्या पद भरतीत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा. 🔸केंद्र प्रशासकाच्या शैक्षणिक पात्रतेची सखोल चौकशी करण्याची मागणी. ✒️नागपूर प्रतिनिधी(चंद्रधर मेश्राम) नागपूर(दि.21मार्च):-गडचिरोली जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत वन स्टाप सखी सेंटर हे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात सुरू आहे. या सेंटर अंतर्गत मानधनावर अनेक पदे भरण्यात आली. परंतु जाहिराती प्रमाणे पात्र असलेल्या उमेद्वारांची

भिती

एखादा जीवनकाळ यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येक प्राण्याला अन्न, निवारा या भौतिक वस्तू लागतात, त्यासोबत भिती नावाची अदृश्य पण जाणवणारी शक्ती सुद्धा लागते. भिती ही शक्ती म्हटल्यावर लोकांच्या भुवया उंचावणार हे मला माहित आहे. भिती वाटणे हे सर्व प्राणीमात्रांना निसर्गाने उपजत दिलेले वरदान आहे असे मी मानतो. आज ही शक्ती नसती

महापुरुषांच्या पुतळ्या समोरील तांडा, ज्योती,नटराज बिअर बार हटवून मालकावर ॲट्रॉसिटी दाखल करा

🔸भीम टायगर सेनेचे सरसेनापती दादासाहेब शेळके यांची मागणी ✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम) नागपूर(दि.१८मार्च):-एखाद्या व्यवसाय उभा करत असताना आर्टिकल 19 (6) नुसार तो मूलभूत हक्क जरी असला तरी हा व्यवसाय उभा करत असताना आरोग्य,कायदा,नैतिकता, सामाजिक एकता धोक्यात येता कामा नये हे संविधानाने सांगितले आहे.असे असताना नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज, लोकशाहीर

जुनी पेन्शन देण्यासाठी हे सोलुशन्स सरकारला पचतयं का?

दिनांक १४ मार्च २०२३ पासून जुन्या पेन्शनसाठी राज्यातील विविध विभागातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर आहे, संपाबाबत समाजामधून अनेक प्रकारच्या तिखट गोड प्रतिक्रिया उमटत आहे. आज आमचे मायबाप भाऊबंद शेतकरी,बेरोजगार हलाखीचे जीवन जगत आहेत तेव्हा कर्मचाऱ्यांना एवढा पगार असून पेन्शनची एवढी काय येवून पडली?अशा आणि याहीपेक्षा अत्यंत खालच्या स्तरावरील प्रतिक्रीया ट्रोल

महसूल अधिकारी यांची पोलखोल

🔹आज विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी नागपूर सह 10 आरोपी 🔸वरोरा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात होणार हजर ✒️नागपूर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) नागपूर(दि.9मार्च):-अंबाझरी – नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडल्या प्रकरणी न्यायालयाने अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत नोटीस बजावले होते. वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते, जबाबदार व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे यांनी केस

आर्त कथांची सार्थकता : मूल्यसापेक्षपणाची नवचेतना

आर्त कथांची सार्थकता हा पहिला कथालेखसंग्रह चरणदास वैरागडे यांचा नुकताच वाचण्यात आला. हा कथालेखसंग्रह मानवी मनातील विविध पदर उलगडवून दाखवणारा आहे .आर. के. प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेला हा कथालेखसंग्रह नव्या विचारांच्या पाऊलखुणा निर्माण करणार आहे . चरणदास वैरागडे हे एक लेखक म्हणून मराठी साहित्यात नावारूपास येत आहेत. ते शिक्षक

प्रभाकरा… जगण्यातील संवेदनांचा मुक्ताआविष्कार व्यक्त करणारी कविता

प्रभाकर तांडेकर ‘ प्रदत्त’ हे एक संवेदनशील कवी आहेत. त्यांचा उर्मी हा पहिला कवितासंग्रह मानवीय भावजीवनाचे विविध पदर उलगडून दाखवणार होता. त्यांनी नुकताच आपला दुसरा कवितासंग्रह प्रभाकरा.. हा मला वाचायला दिला. अतिशय रोचक व कलात्मक मुखपृष्ठ असलेला हा काव्यसंग्रह वाचकाचे मन वेधून घेते .उगवणारी प्रभा नवमांगल्याचे गीत गात चराचरातील प्राणिमात्रांना

जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी साहित्य

“शोषण विहीन मानवाचा विश्व समाज हे आंबेडकरवादी साहित्याचे ध्येय आहे. पुन्हा देवाच्या नावाने कुण्या धर्माच्या नावाने ,आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. असे प्रयत्न हे शोषण विहीन मानवाच्या विश्व समाजाच्या निर्मितीमध्ये केवळ अडथळे ठरू शकतात. जागतिक पातळीवरही भांडवली जागतिकीकरणाची बाजू घेणारे लोक आणि भांडवली जागतिकीकरणारा विरोध करणारे लोक आता एका

©️ALL RIGHT RESERVED