✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.29सप्टेंबर):-एफएसएसएआय अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार, स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकाने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 ऑक्टोंबर 2020 पासून स्थानिक मिठाईच्या दुकानांनाही विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईसाठी मुदतबाह्य तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे,
आज अनेक समाज घटक आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्याचा वाटा त्याला न मिळता इतरांनी म्हणजेच इथल्या उच्चवर्णीयांनी ते गिळंकृत केले आहे हे आहे. याचे पाप मात्र आरक्षणाचे हकदार असूनही प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्यांच्या माथी मारले जात आहे ही वस्तुस्थिती आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छ.शाहू महाराज,
✒️बरेली(पुरोगामी संदेश नेटवर्क) बरेली(दि.25ऑगस्ट):-घराबाहेर खेळण्यावरून वाद झाल्यानंतर एका सात वर्षांच्या मुलानं आपल्या चार वर्षांच्या चुलत भावाचा चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना बरेली जिल्ह्यातील नवाबगंज परिसरात घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यात गंभीर जखमी झालेला मुलगा खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रविवारी ही घटना घडली. नवाबगंज शहरातील चोपुला परिसरात
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.18ऑगस्ट):-ऐतिहासिक परंपरेसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या मारबत उत्सवाविना यंदाच पोळा नागपूरकर अनुभवणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे ‘घेऊन जा गे मारबत’च्या आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडविणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मुकणार
✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.17ऑगस्ट):-काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन अज्ञात तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केली. ऊसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने नागपूर हादरून गेले आहे. देवा ऊसरे हे गड्डीगोदाम येथे राहतात. ते चौकाताली चहा टपरीवर येऊन बसायचे. आजही ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरण्यासाठी आले होते.
✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले
✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.9ऑगस्ट):-विवाह जुळवून साखरपुडा आटोपल्यानंतरही केवळ तीन लाख रूपये हुंडा मिळत नसल्याने भावी नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुलींच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्याने वराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, वरूड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील शुभम दीपक बागडे या युवकाचा जरूड गावातील एक सामान्य
✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क) नवी दिल्ली(दि.8ऑगस्ट):-करोना संक्रमणादरम्यान दिल्लीतील निझामुद्दीन प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ‘जबलिघी जमात’ प्रकरणा संदर्भात मीडियाच्या चुकीच्या रिपोर्टिंगवर ‘उलेमा ए हिंद’नं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court On Tablighi Jammat) थेट केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.7ऑगस्ट):-जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे अलीकडेच सेवानिवृत्त झालेत. पण ते अजूनही त्याच पदावर कायम असून, शासकीय अधिकारांचा वापर करीत आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक झाले आहेत तसेच त्यांची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश लवकरच शासनाकडून येणार असल्याचीही चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात