✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.18एप्रिल):-पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली होणाऱ्या जीवघेण्या अमानुष मारहाणीच्या घटणेनी समस्त नाभिक समाज बांधव भयग्रस्त झाले आहेत.औरंगाबाद येथील घटना पोलीस प्रशासन सरकारच्या नियंत्रणा बाहेर गेल्याचे प्रमाण आहे. घटना स्थळावर मृत्यू येईस्तोवर मारहाणीच्या ह्रदय हेलावून सोडणाऱ्या घटनेचे दूखद पडसाद महाराष्ट्र भर उमटले आहे.वंचीत बहूजन आघाडी यवतमाळ जिल्हा ह्या
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.16एप्रिल):-कोरोणाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुसद शहरचे ठाणेदार श्री पांडुरंग फाडे साहेब यांनी तत्पर निर्णय घेऊन पुसदच्या सीमारेषेवर चेकपोस्ट नाके उभारले आहेत, आणि खरच ती काळाची गरज आहे. अनावश्यक विनाकारण बाहेर पडू नका सोशल डिस्टन्स चे पालन करा मास्क चा वापर करा. कडेकोट नियमाचे पालन करा व
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) ढाणकी(दि.15एप्रिल):- येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन डॉ,बाबासाहेबांनी लीहलेले संविधान भारतीय संविधानाचे निर्माते तथा शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी यांचे तर्फे ढाणकी येथे पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय चव्हाण यांना जगातील सर्वश्रेष्ठ अश्या भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. तसेच
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.12एप्रिल):-धम्मक्रांती प्रज्ञापर्व समीतीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले चौक येथे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व दिपप्रज्वल करून वंदन करण्यात आले,यावेळी अंध महासंघ मधील कलाकांरानी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जिवन चरीत्र्यावर आधारित गीत सादर करण्यात आले. यावेळी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष,बुद्धरत्न भालेराव ,प्रसाद खंदारे,तेजस वाढवे,विशाल डाके,सिद्धम
🔺रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन 🔺वाचा सविस्तर – काय बंद,काय सुरू ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4एप्रिल):- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.3एप्रिल):-राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी – माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय
✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.29मार्च):-महाराष्ट्रात मागच्या महिन्यात अंबानीच्या घरासमोर जिलेटिन असलेली स्कॅार्पियो गाडी सापडली त्यानंतर मनसुख हिरेन याचा म्रुतदेह सापडला ह्या हिरेनचीच ती गाडी होती हे तपासात निष्पन्न झाल आणि नंतर ह्यासगळ्यात पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच आहे हे समजलं परंतु एवढ मोठ धाडस सचिन वाझे एकटा करु शकतो का हा
✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.29मार्च):- सद्या जगभरात सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले असून,सर्वांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण कोरोनामुळे स्वतःची काळजी करत आहोत पण ऐन उन्हाळ्यात पक्ष्याची पण काळजी करायला पाहिजे. वाढत्या तापमानामुळे पशुपक्षी सैरभैर झाले असल्याने, त्यांची जीवाची सध्या फारच दैना होत
🔺पुसद शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी ✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर) यवतमाळ(दि.29मार्च):-पोलीस स्टेशन खंडाळा येथील कार्यरत पोलीस जमादार नामे अर्जुन राठोड यांनी चापट मारून अपमानस्पद वागणुक देवून खोटया गुन्हयात गोविण्याचे धमकी दिली. या गंभीर बाबीची चौकशी होवुन कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वजा तक्रार यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ई-मेल द्वारे केली
आज अचानक आठवण झाली त्या मुलीची.…जिच्यासाठी लिहायचो मी प्रेमकविता..…जिच्यासाठी झालो होतो मी प्रेमकवी..…अशी ती मुलगी “मेघा”..…सुंदर इतकी की,तिला पाहून स्वर्गातली परीही लाजेल आणि आवाज इतका छान की,रानकोकिळा स्वतःहुन सुंदर आवाज प्राप्त करण्यासाठी तिच्याकडे शिकवणी घेईल. कधीही कोणी सुंदर मुलीविषयी किंवा परीविषयी काही म्हटले तर मला कल्पनेत फक्त मेघा दिसायची.माझ्यासाठी परीही