जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 200 ग्रामपंचायत सदस्यांना दणका; बीड प्रशासनाची अपात्रतेची कारवाई

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.8जून):- जिल्ह्यातील तब्बल 200 ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. बीड जिल्हा प्रशासनाने (beed district administration) या कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,198 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. आता बीड जिल्ह्यातील सदस्यांनाही (beed

शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा ताफा बंजारा ब्रिगेडच्या वतीने अडविला; बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी नागरिक आक्रमक

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.5जून):-अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे रविवार (ता.४) रोजी गेवराईच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा ताफा संभाजीनगर – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बंजारा ब्रिगेडच्या वतीने अडविण्यात आला व बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नाचा पाढा त्यांच्या समोर वाचून दाखविण्यात आला. मंत्री राठोड यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ

लोकनेते गोपीनाथ मुंडे

कोणताही राजकीय वारसा नसताना, स्वकर्तृत्वाने राजकारणाचे शिखर गाठणारे नेते भारतीय राजकारणात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील यात लोकनेते म्हटले जाणारे एकमेव नेते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब. आज ३ जून, आज साहेबांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी म्हणजे ३ जून २०१४ रोजी साहेब आपल्या लाखो अनुयायांना पोरके करून निघून गेले. १२ डिसेंबर १९४९

आनंदाची बातमी! दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.1जून):-दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून उद्या २ जून ला निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,

घर में नहीं हैं दाने, मामा चले हवाई तीर्थ कराके वोट भुनाने

बहुत ही घबराए और बिल्लियाये हुए हैं शिवराज सिंह चौहान और उतनी ही सिड़बिल्याई हुयी है भाजपा और जनादेश की जेबकटी करके बनी उनकी सरकार। कभी ‘लाड़ली बहना’ योजना के नाम पर सरकारी अमले के दम पर महिलाओं को इकट्ठा कर उनके बीच हाथ जोड़े, कातर भाव में, घुटने-घुटने चलकर

गेवराईत खाजगी सावकाराची दादागिरी बेतली युवकाच्या जीवावर

🔺महिला सावकारांच्या जाचास कंटाळून युवकांने घेतले विष; प्रकृती चिंताजनक ✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.30मे):-सावकारीला चाप बसावा यासाठी सावकारी कायदा आणला आहे. मात्र, त्यानंतरही खाजगी सावकरीचा जाच कमी होताना दिसत नाही.अशीच एक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. खाजगी महिला सावकारांच्या जाचास कंटाळून एका युवकांने विष घेतल्याची धक्कादायक घटना गेवराई शहरातील

अखेर आमदार बच्चू कडू यांना मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.24मे):-आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे. बच्चू कडू यांना आता मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग

बीड जिल्हा पाेलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.24मे):-जिल्हा पाेलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालाय. ही घटना पाटोदा पोलीस ठाणे येथून समोर आली आहे. पाटोदा पोलीस ठाणे येथे युवराज दामोदर राऊत राहणार नाळवंडी हे कार्यरत हाेते. युवराज हे आज (मंगळवार) सकाळी ड्युटीवर होते. काही वेळाने युवराज यांच्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी

जिद्दीला सलाम! पोलीस स्टेशनसमोर चहाची टपरी चालविणाऱ्याच्या पत्नीची पोलीसदलात निवड

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.20मे):-जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करता येते याची प्रचीती केजमध्ये दिसून आली. रस्त्यावर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बालाजी पाचपिंडे यांच्या पत्नी माधवी यांची पोलिसात एका नाही, तर दोन पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संसाराला हातभार लावण्यासाठी माधवी यांनी शिकवणी घेतली,

गेवराई तालुक्यातील सिरसमार्गच्या शेत मजुराची मुलगी झाली मुंबई पोलीस

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 गेवराई(दि.20मे):-तालुक्यातील सिरसमार्गच्या शेत मजुराच्या मुलीची झाली मुंबई पोलीस दलात निवड जिद्द, आणि परिश्रम करण्याची हातोटी असेल तर कुठलीही अशक्य बाब शक्य होते. ते स्वतः अतिशय कसोटीने, जिद्दीने गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांच्या मुलीने आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे. आणि ते साकार

©️ALL RIGHT RESERVED